संत सावता माळी संमेलनात कोल्हापूरच्या कविंची निमंत्रित कवि म्हणून निवड .
संत सावतामाळी मराठी साहित्य समिती वरुड जिल्हा अमरावती येथील पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि२० आणि २१ जानेवारी ला संपन होत आहे .२१ जानेवारीला होणाऱ्या कविसंमेलनात कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकार लेखक कवि सरकार इंगळी ' टीव्ही नाट्य अभिनेत्री ' कवियत्री वंदना पांडूरंग भंडारे इंचलकरंजी कवियत्री सौ . शैलजा मोहन परमने कोल्हापूर ' कु जयदिप जाधव दानवाड यांची निवड करण्यात आली आहे मुख्य आयोजक युवा किर्तनकार लेखक कवि ' श्री ह.भ.प. डॉ . शंतनू महाराज रसे व त्यांचे सहकारी . असून सदरचे संमेलन संत शिरोमणी सावता माळी महाराज संस्थान ता . वरुड या ठिकणी ही होत आहे.
टिप्पण्या