मांजरी कृष्णा नदी पाणी पातळीत वाढ, नागरिकांचे स्थलांतर

रायबाग : महाराष्ट्र राज्यातील जलाशयातून पाणी सोडल्याने आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झाल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे खबरदारीचा उपाय म्हणून रायबाग तालुक्यातील बावन सौंदत्ती गावात शुक्रवारी सकाळपासून नदीकाठावरील नागरिक आपापल्या घरातून सर्व सामान व पशुधनासह सुरक्षित स्थळी हलवत होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.