मांजरी कृष्णा नदी पाणी पातळीत वाढ, नागरिकांचे स्थलांतर
रायबाग : महाराष्ट्र राज्यातील जलाशयातून पाणी सोडल्याने आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झाल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे खबरदारीचा उपाय म्हणून रायबाग तालुक्यातील बावन सौंदत्ती गावात शुक्रवारी सकाळपासून नदीकाठावरील नागरिक आपापल्या घरातून सर्व सामान व पशुधनासह सुरक्षित स्थळी हलवत होते.
टिप्पण्या